admin

admin

सिद्धक्षेत्र कुंथलगिरी

ऐतिहासिकता : हा परिसर कुलभूषण आणि देशभूषण मुनिवरांचे मोक्षस्थान आहे. येथे शांतीनाथ मंदिराजवळ चरित्र चक्रवर्ती येते. श्री शांतीसागरजी महाराजांची समाधी सन 1955 मध्ये झाली असून समाधीच्या जागेवर पादुका बांधलेला आहे.येथे एक छोटा डोंगर आहे. टेकडीवर आणि खालीही मंदिरे आहेत. टेकडीवर…

संत गोरोबा कुंभार समाधी मंदिर

गोरा कुंभार (इ.स. १२६७ – १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले…

रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय, तेर

रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले ऐतिहासिक संग्रहालय आहे. या संग्रहालयात तेर गावचे रहिवासी रामलिंगअप्पा खंडप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव भागवतप्पा रामलिंगअप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. इ.स. १९६१ साली रामलिंगअप्पा लामतुरे यांनी…

येडशी रामलिंग अभयारण्य

येडशी रामलिंगघाट अभयारण्य हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. स्थापना 1997 साली झाली आहे क्षेत्रफळ – 22.38 चौ.किमी. या अभयारण्यात लांडगा हरीण माकडे मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच तेथे एक प्राचीन राम मंदिर आहे. मंदिरा पासून थोड्या अंतरावर एक धबधबा आहे.…

धाराशिव लेण्या

‘धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. लेण्यांकडे हातला देवी मंदिराकडून पायवाटेने, शहरालगतच्या बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. लेण्यांसमोर मराठा कालखंडातील एक…

परंडा किल्ला

परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला. इतिहास हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत…

श्री येडेश्वरी देवी मंदिर

येडेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना त्रैतायुगात झाल्याचे मानले जाते. – बालाघाट डोंगर रांगेत सुमारे अंदाजे ३५० ते ४०० फूट उंचीवर हे मंदिर आहे. – मंदिरावर जाण्यासाठी २०४ पायऱ्या आहेत. – त्यापैकी पहिल्या पन्नास पायऱ्या चढल्यानंतर समोरच एक उंच अशी दीपमाळ आहे.…

नळदुर्ग किल्ला

नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत.…

केशव बालाजी मंदिर

आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर केशव बालाजी मंदिराची उभारणी झाली आहे. – मंदिराला भव्य सभामंडप आणि वैविध्यपूर्ण बांधकाम करण्यात आले आहे. – शहराच्या गोंगाटापासून दूर टेकडीवर हे मंदिर आहे. – आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला मंदिराच्या पद्धतीने पूजाअर्चना केली जाते. – वर्षातून दोनदा मोठे…

संजीवनी वनस्पति बेट

संजीवनी बेट, ज्याला वडवळ नागनाथ बेट असेही म्हणतात, ही महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ गावाजवळ स्थित एक टेकडी आणि जैवक्षेत्र आहे. हे चाकूरपासून १६ किमी आणि लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. संजीवनी बेट (वडवळ नागनाथ बेट) हे आयुर्वेदिक झाडे…