admin

admin

वृंदावन अम्‍युजमेंट पार्क

वृंदावन मनोरंजन उद्यान, चाकूर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे मनोरंजन उद्यान आहे. वृंदावन मनोरंजन उद्यान, चाकूर हे लातूरच्या मुख्य शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. हे मनोरंजन उद्यान हे एक लोकप्रिय पर्यटन स्थान असल्याने अनेक कॅब आणि टॅक्सी सेवा आहेत ज्या…

उदगीर हत्तीबेट-देवर्जन

लातूर जिल्ह्य़ाच्या उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे. हत्ती बेटाला पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झालं आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्पं मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा…

खरोसा लेणी

खरोसा लेणी, ही लेणी लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील खरोसा या गावात आहे. लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध…

उदगीर किल्ला

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील उदगीर किल्ला, भारताच्या महाराष्ट्र राज्यातील 12 व्या शतकातील मराठी भाषेतील अभूतपूर्व काळातील किल्ला आहे. , हे विविकांस्कृतिक लढाईसाठी देखील प्रसिद्ध आहे ज्यात सौभाग्य भावांच्या नेतृत्वाखाली मराठा, निजामाचा पराभव केला आणि त्यानंतर उदगीरचा करार झाला.ब-याच जुन्या लढाऊ…

औसा किल्ला

औसा किल्ला हा औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात उभा असलेला भुईकोट किल्ला आहे. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजिर म्हणुन नियुक्ती झाली. आपल्या वजिरीच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असलेल्या या किल्याचा मुख्य…

श्री मल्लिनाथ दिगंबर जैन

हिंगोलीपासुन 35 कि.मी. अंतरावर औंढानागनाथ तालुक्यात शिराद शाहपुर या गावी जैन बांधवांचे हे ऐतिहासिक मंदीर आहे जे साधारण 300 वर्षापुर्वीचे असल्याचे दाखले आहेत. तिर्थयात्रा करण्याकरिता इथे निवासाची चांगली सोय करण्यात आली आहे. संपुर्ण भारतातुन जैन तिर्थयात्री येथे दर्शनाकरता येत असतात.…

सिद्धेश्वर धरण

हिंगोली जिल्हयात सिध्देश्वर बांध हा परिसर देखील निसर्गानं वेढलेला आहे. संपुर्ण पाण्याने वेढलेला परिसर, निरनिराळे पक्षी, आजुबाजुला लहान लहान डोंगर रांगा, वड पारंब्यांचे पुरातन वृक्ष, आजुबाजुची शेती या सगळया नैसर्गिक वातावरणामुळे या ठिकाणी आल्यानंतर परत जावुच नये असे वाटते. या…

नरसी नामदेव – संत नामदेव महाराज संस्‍थान

नरसी (नामदेव) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी संत नामदेवांचा जन्म झाला.[१]या गावाशेजारून कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे.हिंगोली पासुन १५ ते २० किमी आहे, एक वेळ नक्की भेट द्या. हिंगोली जिल्ह्यातील…

श्रीक्षेत्र जाळीचा देव

“जाळीचा देव” हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते. श्रीक्षेत्र जाळीचा देव – अजिंठ्यापासून २८ आणि बुलडाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे “जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव…

सोमठाणा गड

रेणुकादेवी मंदिराचे दर्शन आणि हिरवा शालू नसलेला सोमठाणा गड पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची मांदियाळी दिसून येत आहे. त्यातच गडाच्या पायथ्याशी असलेला दुधना अप्पर मध्यम तलाव निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. बदनापूर शहरापासून पश्चिमेकडे जाताना अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर सोमठाणा येथील…