श्रीक्षेत्र जाळीचा देव

“जाळीचा देव” हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते. श्रीक्षेत्र जाळीचा देव – अजिंठ्यापासून २८ आणि बुलडाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे “जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव…











