पर्यटन स्थळे

छत्रपती संभाजी महाराज उद्यान

जालना शहरात छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव उद्यान आहे. – इथे मुलांना खेळण्यासह वृद्धांना सायंकाळी फिरण्यासाठी उत्तम सोय आहे. – सायंकाळी चार ते साडेसात यावेळी हे उद्यान सुरू असते. – या उद्यानात प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. संभाजी उद्यान…

गुरू गणेश तपोधाम

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश तपोधाम हे एक महत्‍वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश महाराजसाब हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मीक स्‍थळाची देखरेख व विकासाची…

आनंदी स्वामी मंदिर

आनंदी स्वामी मंदिर हे जुन्या जालन्यात वसलेले ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. या ठिकाणाहून सर्वात जवळचे स्थानक जालना रेल्वे स्थानक आहे. तेथून श्री आनंदी स्वामींच्या मंदिरापर्यंत वाहतुकीची चांगली सोय आहे. आनंदी स्वामी मंदिर हे श्री संत आनंदी स्वामींनी समाधी घेतलेली जागा…

श्री समर्थ रामदास मंदिर – जांब समर्थ

जांबसमर्थ येथे संत रामदास स्‍वामी यांचा जन्‍म झाला. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म चैत्र शुक्‍ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला होता. अगदीरामजन्‍माचे वेळी. राम मंदिरामध्‍ये दर वर्षी राम नवमी निमीत्‍त…

मत्स्योदरी देवी मंदिर

अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित आहे त्‍या टेकडीचा आकार मासोळी (मत्‍स्‍य) सारखा आहे. त्‍यामुळे या देवीस मत्‍स्‍योदरी देविचे मंदिर म्‍हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर…

श्री क्षेत्र आपेगाव – ज्ञानेश्वरांची जन्मभूमी

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा…

सारोळा वनपर्यटन- प्रति म्हैसमाळ

सारोळा हे औरंगाबाद जिल्ह्यातील वनपर्यटन केंद्र आहे.औरंगाबाद शहरापासून सुमारे २४ कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १००० मी. उंच असल्याने याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.डोंगरांच्या कुशीत वसलेले आणि गर्द वनात लपलेले सारोळा हे औरंगाबादवासीयांसाठी एकदिवसीय सहलीवर जाण्याचे…

कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिर हे भारतात महाराष्ट्र राज्यातील बीड येथे असून ते एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर १.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. प्रशासनाच्या…

सौताडा धबधबा

सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. येथे दरीत भगवान…

श्री निपटनिरंजन

हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि…